सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचा-यांना भिवंडी महानगरपालिकेचा निरोप

भिवंडी: महानगरपालिका सेवेच्या नियमानुसार नियत वयोमानाप्रमाणे व महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन ) नियम, १९८२ चे कलम १० (१) प्रमाणे ३ कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने महानगरपालिकेचे मा.प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांनी दिलेल्या निर्देशानुसार व त्यांचे अध्यक्षतेखाली महानगरपालिकेतर्फे कार्यक्रमाच्या माध्यमातून महानगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी १) नारायण दगडु तांबे, (लिपीक), २) आदिल गुलाम मुस्तफ़ा पावले (लिपीक), ३) […]

Continue Reading

भिवंडीतील ५ केमिकल तस्करांना गुन्हे शाखेने आंतरराज्यासह बाह्यराज्यातून ठोकल्या बेड्या २ टेम्पोसह ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

भिवंडी: नारपोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने भिवंडी गुन्हे शाखा घटक -२ च्या पोलीस पथकाने समांतर तपास करीत केमिकलच्या १४ लाखांच्या मालासह २ टेम्पो जप्त करून ५ जणांना आंतरराज्यासह बाह्य राज्यातून ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत.दुर्गेश सबरजीत भारती (२४),राहुल गिरीजा सरोज (२७ दोघेही मूळ रा.उत्तर प्रदेश),उमेश दत्तात्रेय पाटील (२४),अमरदीप विलास बिराजदार (२४ दोघेही मूळ […]

Continue Reading

रानभाज्या महोत्सव, ग्रामीण भागातील महिलांना रोजगार

ठाणे: रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व शहरी भागात रानभाज्याची विक्री करण्यासाठी रानभाज्या महोत्सव जिल्हा परिषद ठाणे येथिल आवारात आयोजित करण्यात आले होते. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल याच्या हस्ते उद्घाटन व दिप प्रज्वलन करण्यात आले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करत या महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. रानभाज्या महोत्सवात भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ […]

Continue Reading

मेरी मिट्टी मेरा देश: ४३१ ग्रामपंचायतीमध्ये राबवणार पाच उपक्रम

आजादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत गावागावात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत पाच उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) श्री. प्रमोद काळे यांनी दिली आहे. प्रत्येक गावामध्ये आपल्या मातृभूमी विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी याबाबत अभियान घेण्याचे उद्देश आहे. या अभियानात ४३१ ग्रामपंचायती, […]

Continue Reading

जि.प. ठाणे येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले

ठाणे:शोषित, वंचित, कष्टकरी वर्गाला त्यांच्या आत्मसन्मानाची जाणीव करून देणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. त्यांनी आपल्या साहित्यातून परिवर्तनाचा विचार मांडला. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे समाज कल्याण विभाग अंतर्गत त्यांच्या प्रतिमेस अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी समाज कल्याण विभाग प्रमुख श्री. संजय बागुल, विभागातील इतर सर्व […]

Continue Reading

नियमित लसीकरण अंतर्गत विशेष मोहिम; मिशन इंद्रधनुष्य 5.0

बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी वेळोवेळी लसीकरण करण्यात यावे तसेच जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी मिशन इंद्रधनुष्य 5.0 मोहिम राबवण्यात येत आहे. विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 मोहिम प्रभाविपणे राबविण्याकरीता जिल्हास्तरीय कार्यबल समिती सभा जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली दि.27/07/2023 रोजी संपन्न झाली. सभेस उपस्थित मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मनुज जिंदल यांनी आरोग्य विभागास जिल्हा […]

Continue Reading

भिवंडीत वृक्षारोपण करून हुतात्म्यांना आदरांजली

भिवंडी : २६ जुलै कारगिल विजय दिवस निमित्त बुधवार रोजी संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि सैनिक कल्याण विभाग यांच्या सूचनेनुसार शहरातील सोशल वेलफेअर फाऊंडेशन (भिवंडी वॉरियर्स) आणि सैनिक फेडरेशन,ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धांजली वाहण्यात आली.या निमित्ताने शहरातील आयजीएम उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा जवळील हुतात्मा स्मारकाजवळ शहीदांना अभिवादन करण्यात आले.भिवंडी वॉरियर्स संघ आणि वॉरियर्स अकादमी यांच्या […]

Continue Reading

पावसाळ्यात वेगाने वाढतायत Eye फ्लूचे रुग्ण, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

Eye Flu Conjunctivitis Disease: पावसाळ्यात डोळ्यांचा संसर्ग झपाट्याने पसरतो. डोळ्यांचे आजार आणि होमिओपॅथी उपचार —————————————- दिल्ली-एनसीआरमध्येही त्याची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. कंजक्टीविटिस (Conjunctivitis) डोळ्यांचा एक आजार आहे. ज्यामध्ये डोळे येणे, डोळे गुलाबी होणे किंवा पिंक आय देखील म्हटले जाते. पावसाळ्यात वेगाने वाढतायत Eye फ्लूचे रुग्ण, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या . पावसाळ्यात डोळ्यांचा संसर्ग झपाट्याने […]

Continue Reading

भिवंडीत तीन गुन्ह्यांच्या उकळीत ७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत ; दोघांना अटक , गुन्हे शाखेची कारवाई

भिवंडी : भिवंडी गुन्हे शाखा घटक -२ ने मोठ्या शिताफीने तपास करून दोन गुन्ह्यांच्या उकळीत ७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करून भिवंडीतील तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.साकीब उर्फ सलमान मोहमद अख्तर अंसारी (२४),अजय यजुभाई वाघेला (२३ दोघेही रा.भिवंडी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीतांची नावे आहेत.दरम्यान गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार,पहिल्या घटनेत घोडेखात आळी, कल्याण येथील श्रीदक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या […]

Continue Reading

देशात पहिल्यांदाच ‘के ३१’ तंत्रज्ञानाने रस्त्याची उभारणी

भिवंडी:डोंगराच्या पायथ्याजवळ व नदी किनाऱ्या जवळून तसेच पावसाळ्यात सदर भागात पूर्णतः पाणी साचून चिखल व दलदलं निर्माण होऊन भिवंडी तालुक्यातील मैंदे, वळणाचा पाडा, बिजपाडा या गावांमध्ये वाहतुकीस अडथळा तसेच रहदारी करताना त्रास होत होता त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज मा. कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान नाविन्यपूर्ण योजनेतून ‘के 31’ […]

Continue Reading