शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचा विचार केला तसाच विचार लोकांच्या कल्याणासाठी करा- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साडेतीनशे वर्षांपूर्वी ६ जून रोजी झाला हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे या स्वातंत्र्य दिनाचे महत्व आणखीन दृढ करण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा […]

Continue Reading

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिक व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषद सज्ज

ठाणे:(प्रेस नोट) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ‘सोल्युशन टू प्लास्टिक पोल्युशन’ या संकल्पनेला पुर्णत्वास आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे तालुका पातळीवर कोपरा बैठक, चर्चा सत्र, प्रभात फेरी, पोस्टरद्वारे व्यापक लोकसहभागाने जनजागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी जनजागृती करणे […]

Continue Reading

अवैधपणे शाळा चालवणाऱ्या दोन संस्था चालकांवर गुन्हा..

भिवंडी: ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी आणि भिवंडी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात भिवंडीतील दोन शाळांना अनधिकृत घोषित करून त्या शाळा बंद करण्यासाठी संस्था चालकांना नोटीस बजावली होती.मात्र असे असतानाही शाळा सुरूच ठेवल्याने या दोन्ही शाळांच्या संस्था चालकांच्या विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कोनगाव पोलीस हद्दीतील अग्निमाता इंग्लिश […]

Continue Reading

भिवंडीत नायब तहसीलदाराला ५० हजारांची लाच घेताना अटक

भिवंडीतील नायब तहसीलदार सिंधू उमेश खाडे यांना ५० हजारांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी रंगेहात पकडले. फेरफार हरकत नोंदणीप्रकरणाचा अंतिम अहवाल देण्यासाठी त्यांनी ही लाच घेतल्याचे समोर आले आहे. भिवंडी येथील तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदार पदावर सिंधू खाडे (५२) या कार्यरत आहेत. तक्रारदार हे व्यवसायाने वकील आहेत. त्यांच्या अशीलाचे फेरफार हरकत नोंदणी प्रकरण […]

Continue Reading

भिवंडी:उप-आयुक्त दिपक झिंजाड यांनी महानगरपालिकेच्या काही विभागांमध्ये अचानक भेट दिल्याने कर्मचा-यांमध्ये मोठी खळबळ उडाली

उपआयुक्तांची मनपा विभागांना अचानक भेट, लेट लतीफ, वेळे अगोदर जाणा-या कर्मचा-यांवर संक्रांत. भिवंडी: (प्रेस नोट) कार्यालयीन कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा असल्याने सोमवार ते शुक्रवार सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६.१५ ही वेळ असतांना मनपा कार्यालयामध्ये उशिरा येणारे व कामाच्या वेळेपूर्वी जाणारे मनपा कर्मचारी बेजबाबदारपणे वर्तन करीत असल्याचे आणि तशा नागरीकांच्याही तक्रारी प्राप्त झाल्याने महापालिका प्रशासक तथा […]

Continue Reading

भिवंडीमध्ये पाणी भरल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ठेकेदारांवर करणार कारवाई,प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांचे प्रतिपादन

भिवंडी (प्रेस नोट)भिवंडी शहरामध्ये पावसाळ्यात नाले सफाई अभावी किंवा नाले अर्धवट नाले सफाई केल्यामुळे पुराचे पाणी भरल्यास, आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास संबंधित ठेकेदारांवर रोज पेनेल्टी करुन त्यांचे बिले अदा न करता त्यांना काळ्या यादीमध्ये समाविष्ट करण्याची कारवाई करणेत येईल आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार त्यांचेवर महापालिका कारवाई कडक कारवाई करील असा स्पष्ट इशारा महापालिका प्रशासक तथा आयुक्त […]

Continue Reading

बकरी ईदबाबत देवनार पशुवधगृहातील तयारीचा महानगरपालिका आयुक्तांनी घेतला आढावा,आमदार राईस शेख यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई:महानगरपालिकेचे सर्वात मोठे पशुवधगृह असलेल्या देवनार पशुवधगृहातील तयारीचा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री इ.सि.चहल यांनी आज( दिनांक 31 मे २०२३ )रोजी आढावा घेऊन आमदार महोदयांनी केलेल्या सूचनेनुसार तयारी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.याप्रसंगी आमदार श्री. रईस शेख, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. आशिष शर्मा, सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त) श्री. चंद्रशेखर चोरे, उपायुक्त […]

Continue Reading

अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलाला पोलीस शोधत होते भिवंडीत,मुलगा पोहचला उत्तर प्रदेशमधील आजीकडे, पोलिसांसह कुटुंबियांनी सोडला सुटकेचा निश्वास

भिवंडी : अपहरणाचा गुन्हा दाखल झालेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचा भिवंडीतील शांतीनगर पोलीस शोध घेत होते.परंतु कुटुंबियांनी मुलाला दमदाटी केल्याने त्याचा राग मनात धरून सकाळी मदरशात जाण्यासाठी जातो असे सांगून तो एकटाच ट्रेनने यूपीला आजीकडे पळून गेल्याचे भिवंडीतून समोर आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मुमताज अहमद शेख हे भिवंडीतील गायत्रीनगर भागातील अहमद बेकरीच्या मागे भाड्याच्या खोलीत पत्नी, […]

Continue Reading

भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात एका लग्न साेहळा सुरु असताना वादळी वारे आल्याने हाॅलचे छप्पर उडून गेले तर व-हाडी मंडळींच्या अंगावर पत्रा पडल्याने काही जण जखमी

भिवंडी तालुक्यातील पडघा, बोरीवली आदी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (rain in bhiwandi) झाला. वादळी वा-यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. दरम्यान भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात एका लग्न साेहळा सुरु असताना वादळी वारे आल्याने हाॅलचे छप्पर उडून गेले तर व-हाडी मंडळींच्या अंगावर पत्रा पडल्याने काही जण जखमी झाले. भिवंडी तालुक्यातील पडघा, बोरीवली परिसरात दुपारच्या सुमारास […]

Continue Reading

ST Bus accident:माळशेज घाटात एसटी बस व ट्रकची समोरासमोर धडक

मुरबाड तालुक्यातील कल्याण नगर राष्ट्रीय मार्गावर असलेल्या माळशेज घाटात भरधाव एस टी बस व ट्रक यामध्ये सावरणे गावाच्या हद्दीत असलेल्या वळणावर समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात एस टी बसमधील 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना तातडीनं प्राथमिक आरोग्य केंद्र टोकावडे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बस-ट्रकची धडक […]

Continue Reading