शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचा विचार केला तसाच विचार लोकांच्या कल्याणासाठी करा- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साडेतीनशे वर्षांपूर्वी ६ जून रोजी झाला हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे या स्वातंत्र्य दिनाचे महत्व आणखीन दृढ करण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा […]
Continue Reading